१२/२४/२०१४

आयुष्य हे






आयुष्य हे वहीतील पानांसारखंअसतं..!रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छानअसतं...!
शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म
असतं...!मधली पाने आपणच भरायची,कारण ते आपलंच कर्म असतं...!होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,कुठलंच पान कधी गाळायच नसतं....!चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,कारण त्यातूनच आपल्याला पुढेशिकायचं असतं.....!

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search