पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या गावाच्या पुनर्वसनासाठी आता मदतीचे हात सरसारवले आहेत. मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाने माळीण गावाच्या पुर्नवसनासाठी ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.
Loksatta